अघोरी विचारातून रस्त्यावर लिंबू-मिरची टाकल्याने, करणीमुळे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होते, अघोरी विधी केल्याने शत्रूचा नायनाट होतो किंवा चमत्काराने आजार बरा…

मतदानाचा दिवस उजाडतो. उत्साहाने एक नागरिक मतदान केंद्रावर पोहोचतो. रांगेत उभा राहतो. त्याची वेळ येते. मात्र मतदार यादी तपासल्यानंतर त्याला…

मुंबई, दि 7 जुलै: जुलै च्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अति वृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये आता पर्यंत…

कोल्हापूर, दि. 06 (जिमाका): हॅन्डीकॅप व्यवसाय प्रशिक्षण व रोजगार उद्योग केंद्र (संमिश्र कार्यशाळा) येथे अस्थीव्यंग, मुखबधीर, अंध आणि मतिमंद प्रवर्गातील…

कोल्हापूर, दि. 06 (जिमाका): पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर वन विभागाच्या हद्दीतील सवतकडा धबधबा (ता. भुदरगड), बर्की धबधबा (ता. शाहूवाडी), रामतिर्थ धबधबा…

कोल्हापूर, दि. 06 (जिमाका): राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या सर्वांगिण कल्याणासाठी कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ व…

कोल्हापूर, दि. २ (जिमाका) राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ मिळावा,…

मुंबई, दि. २ : गंभीर अपघातामुळे उपचारासाठी आर्थिक अडचणीत सापडलेल्या १०० वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवघ्या…

कर्जमुक्ती ही केवळ खर्च नाही; ती राज्यातील अन्नदात्यांच्या भविष्यावर केलेली खरी गुंतवणूक आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…