कोल्हापूर दिनांक 30 – राज्यात सर्वत्र महानगरपालिकांच्या निवडणुकीची धूम चालू झाली आहे.यापूर्वी विधानसभेला निवडून आलेल्या आमदारांच्या विजयासाठी जीवाचे रान केलेल्या कार्यकर्त्यांची यंदाच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत केवळ आर्थिक कमजोरी बघून नेत्यांनी तिकिटे कापली आहेत.त्यामुळे हाडाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांनीच कट्ट्यावर बसविले असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे.त्यामुळे पायाला भिंगरी लावून नेत्यांचा प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आत्मदहन करण्याऐवजी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपले करिअर सांभाळून राजकारण करावे असा मोलाचा सल्ला जाणकार देत असल्याचे दिसून येते.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
