पुणे दि 30 – येथील डॉ भारती चव्हाण यांचे संघटन कौशल्य आणि अनुभवाची व्याप्ती लक्षात घेऊन तसेच मानिनी फाऊंडेशन च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जाळे विस्तारलेल्या संस्थापक अध्यक्षा डू भारती चव्हाण यांची शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ(भारत) व महा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी फेडरेशन महाराष्ट्र या शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांवर कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यामुळे समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून येणाऱ्या काळात राज्यातील शेतकरी बांधवांसाठी भरीव कामगिरी होईल अशी अपेक्षा व्यक्त होताना दिसत आहे.
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
